खात्मापुर (काव्य रचना)
खात्मापुर (काव्य रचना)
ही काळोखी रात्र
भितीदायक मात्र
पिंपळाच्या आडी
होती एक मोठी माडी
जेव्हा मध्यरात्रीची व्हायची वेळ
चालू व्हायचा तिथे भुतांचा खेळ
आवाज यायचा रडणाऱ्या बाळाचा
कधी हसणाऱ्या टाळ्यांचा
उलट्या पायाची होती तिथे एक बाई
माणसांना तोडुन तोडून ती खाई
होती व तिची एक कहाणी
रक्ताची होती ती तहानलेली
आमावस्येच्या रात्री राहची ती
माणसाला पिळुन प्यायची ती रक्त
सौंदर्यांने केला तिचा घात
साधूने दिला तिला भयंकर श्राप
बंद केले तिला अडगळीच्या माडीत
तरपडून मरली ती आतच्या खोलीत
त्या माडीत राहिला तिचा आत्मा
एक एक करून केला तिनं गावाचा खात्मा
नाव त्या गावाचे पडले खात्मापूर
अजुनही येतो तिथे गाण्याचा सूर
गावापासून सगळे राहतात खुप दुर दुर
Sandhya jadhav
9th