घुमत असतात स्वर...शांत...निश्चल..तरलपणे अलौकिकाच्या गाभाऱ्यात!
आर्जव धरेचे परिसूनी नभा व्यापिले घनमालांनी वेगाने मृगधारा झरती तृषार्त धरती शांतविती घन घन मेघांचे गर्जन संतत धारांची उधळण ...
द्रौपदीसारखी अडचणीत आलीस, तर लाज राखणारा कृष्णसखाही तोच.
आसवांना मी बडतर्फ केले, हुंदक्यांना आवरायला.. पुन्हा वेदनेची बोली लागली, वेदना जिव्हारी लागल्यावर..
गुलाबी चेहऱ्यावर या तुझ्या प्रेमाचे गोंदण.. कळ्या मोगऱ्याच्या तरीही माळून ठेवते मी.. सुगंधापरी दरवळावे प्रेम तुझे नि माझे.. अ...
माझ्या सात वर्षे निद्रनाशाच्या कालावधीत नवनवीन काव्य सुचत गेले व मी लिहित गेले.
चांदण्यात नाहताना झाकोळ ढग चंदनी
जगा स्वत: ही,अन दुसऱ्यांना, जगु द्या, तुम्ही प्रेमभावाने ! वसुंधरा, ही आपली माता, प्रतिपाळ, करू तिचे आपुलकीने !!
स्वार्थ सोडूनि थोडावेळ करूया, पर्यावरणासाठी अर्पण . यातच तर आहे सुखी जीवनाचे समर्पण .
निसर्गातील तत्वे मनाला उभारी आणतात.
एका अल्पभूधारक आणि दुबळ्या शेतकऱ्याची कहाणी
कर रात्रीचा दिवस मनो मन कर कष्ट कर आज्ञाचे पालन विद्याधन सर्वश्रेष्ट
महाराष्ट्राची सद्यस्थिती
आई तुला पाहिलं मी दुर्गा कालिकेच्या रुपात तुझ्या पुण्याईनंचं गं माई आम्ही सुखानं नांदतोय जीवनात!
शिक्षणाची झालेली हेळसांड
भारतीय समाजातील विविधता आणि त्यातील अभिमानास्पद एकता याचे चित्रण कविता
कस्तुरबा ,रमा, मुक्ता ,बहिणाई अजरामर अशी अनेक नावे. शब्दही जिथे पडती अपुरे गोडवे तयांचे किती बरे गावे.
मार्गदरशक, पुस्तके
बदलत्या समाजाची नांदी .
मनीचे काकांवर प्रेम पाहूनी काकू हसली अशी कि, दुसर्याच दिवशी सकाळी काकांनी काढली मिशी
Romance
Horror
Thriller
Crime
Inspirational
Children
Abstract
Tragedy
Classics
Fantasy
Drama
Action
Comedy