खळबळ...
खळबळ...
अंतर मनातलं खूप लिहिलं
नशिबाच्या पेनाने जे राहील
ते परिस्थितीने पूर्ण केल.
चालत रहा शांत रहा
खूप अडचणी येणार आहेत
फक्त जिवंत रहा..
मनाचं जळण थोडं पान भरणं
थोडे दोष देन थोडे चुका शोधन.
कितीही लिहिले तरी पुस्तक पूर्ण नाही होत
तस कितीही कष्ट करा स्वप
दुःखी झालो की सुचती कविता
इतर वेळी अध्यय लिहित असतो..
