STORYMIRROR

Sarika More

Inspirational

4  

Sarika More

Inspirational

करुनी युद्ध काय हासील

करुनी युद्ध काय हासील

1 min
265

करुनी युद्ध काय हासील, प्राण घेऊनी कित्येक

 उद्ध्वस्त जीवन कित्येकांचे, मातीत जाई अनेक

शांतमय जीवन सुंदर, सुखकर वाटे निरामय

नको भांडणे नको ते तंटे, जगाशी नसावे कोणते भय

रक्तपात नको कुणाचा, नको पूर तो आसवांचा

विचारिक तू हो मानवा, नको करू खेळ भावनांचा

ठेऊनी मानसन्मान, वागूनी नित्यनियमाने

जनहित सर्व जगाचे, जगावे जीवन आदराने



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational