दुष्काळ
दुष्काळ
उन्हाने विहीरी आटल्या
पाण्यासाठी हातातल्या
विकाव्या लागल्या पाटल्या
दुष्काळाने नदी नाले सुकलेे
जवळचे व्यक्ती आपल्या
पासून दूर जाऊन चूकले
तरी सुद्धा तू का करतो विचार
गरीबांना नको बनवू तू लाचार
देेेरेे तू थंडी हवा गार
नको आणू रे मरण्याचा वार
पाण्यासाठी हिंड़त आहे ती नार
त्यांच्या मनाला नको ना मार
माणसा तू सुद्धा एक लाव झाड
जगण्यात देइल करुण वाढ
टाक त्याला पाणी
नंतर अन्न लागेल अमृतावाणी