यश
यश
यश हे आपल्या इच्छाशक्ती वर अवलंबून असते. का कारण आपण नुसते भक्तीवर नशिबावर अवलंबून राहतो व प्रगतीपासून दुरावतो . आता मला वाटते की आपण जिद्द चिकाटी आणि मेहनतीने यशाचे सर्वोच्च शिखर गाठू शकतो. आयुष्यात अवघड असे काही नाही आणि तेवढे सोपेही नाही. मग आपण उंच विचार ठेवायला हवे व त्यावर कार्य करायला हवे, म्हणजे स्वप्न पूर्ण होणे शक्य होईल.