वीर योद्धे
वीर योद्धे
15 ऑगस्ट रोजी झाला
भारत देश स्वतंत्र
वीर योद्धा नी
सांडले त्यासाठी रक्त
पळवून लाविले जुलमी
त्या निर्दयी इंग्रजांना
दिल्यात आम्हा त्यांनी
दुःख आणि यातना
आमचाच देश आमचाच भेष
तरी आम्हीच झालोत गुलाम
तुरळक लोभी लोकांनी
भाग पाडले आम्हा नोकर होण्या
आजही असे तीच अवस्था
फरक एवढाच दिसे
आमचेच मत आमचेच नेते
तरी भारत गुलामगिरीत असे
पाहत असतील वीर योद्धा
तर करतील पश्चाताप
उगाच गेलं बलिदान
त्या अमर हुत्यात्माचे
देश स्वतंत्र झाला
गेले होऊन शकते
व्यभिचार,अज्ञानाने
तोडत आहे लचके
