वृक्ष संवर्धन
वृक्ष संवर्धन
पावसाच्या सरींनी मातीचा सुगंध दरवळे सुंदर
आभाळांनीही गगनी केले अंधार
गार वारा सुटला फार
वृक्ष प्रेमींना ही मग आला जोर
कोणी करे कुंडीेतच बीजरोपण
कोणी देई त्यास खत पान
प्रेमळ स्पर्शाने धरणीमाय ही जणू मनोमनी म्हणत असेल
असेच करा संवर्धन तेव्हाच राहिले पृथ्वीचे संतुलन