STORYMIRROR

Mangesh Khope

Tragedy

2  

Mangesh Khope

Tragedy

ग्रामीण शेतकऱ्यांचे हाल

ग्रामीण शेतकऱ्यांचे हाल

1 min
205

काय हे माझ्या

शेतकरी राजाचे हाल

शेतीत पिकवतोय तो

जीवनावश्यक माल

विकला जातोय आज

त्यांचा माल कवडी मोल

असे पाहून त्यांचा जातोय तोल

हरवला जातो तो

जीवनात फारच खोल

काय केला आज

सरकारन असा झोल

शेवटी शेतकरी राजा

जातोय शेवटच्या पायरी वर

घेतोय दोर जातोय फाशीवर

काय केला गुन्हा असा तो नाही चोर

पोट भरतोय तो जनतेचे

आता तरी त्याला कर्ज माफी कर

काय हे सरकार खूप असं माजूर

त्यानं केलंय शेतकऱ्याचं स्वप्नं चुर

मी यात सर्वच पक्षाला दोष देत आहे

सर्वंच पक्ष आहेत मतलबी

जेव्हा राष्ट्रवादी होती ,तेव्हा तरी

शेतकऱ्यानंची कुठं किंमत मोठी होती

जेव्हा काँग्रेस होती शेतात

तेव्हा फक्त कांग्रेस होती

आता आली भाजप त्यांनी

तरी कुठं शेतकऱ्यांना

जगण्याची शिदोरी दिली होती


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy