STORYMIRROR

Hemlata Meshram

Romance Tragedy

3  

Hemlata Meshram

Romance Tragedy

अंत

अंत

1 min
259

प्रेमात माणूस तरंगणारच

कारण पाण्यात बुडाल्यावर

जीव गमावल्या नंतर

कालांतराने माणसाचं

शरीर तरंगायला लागतं

आणि त्याचा शेवट होतो

अगदी तसच प्रेमात घडत असतं


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance