STORYMIRROR

Tanish Acharekar

Tragedy

3  

Tanish Acharekar

Tragedy

आणि नियती कधीच नाही बदलत

आणि नियती कधीच नाही बदलत

1 min
272

जो रडू इच्छितो

पण रडू नाही शकत.

जो काही सांगू इच्छितो

पण सांगू नाही शकत.

ज्याला नाराज व्हावं वाटत

पण तोच सर्वांचे मन राखत फिरतो.

जो लोकांमध्ये असूनही

एकटाच असतो.

जे नाही बोलायचं असतं तेच

चार चौघात बोलून देतो.

चूक नसली तरी

अपराधी समजला जातो.

हीच माझी नियती आहे

आणि नियती कधीच नाही बदलत.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy