STORYMIRROR

Prakash Kachare

Tragedy

4  

Prakash Kachare

Tragedy

तेव्हा भारत महासत्ता होईल...

तेव्हा भारत महासत्ता होईल...

1 min
41.6K


जेव्हा भुकेने झिजलेल्या हरेक उंबऱ्यावर

भाकरीच तोरण बांधलं जाईल अन

बाभळीवर लटकणाऱ्या सिरपाच्या

मरणाच कारण सांधलं जाईल

हो फक्त तेव्हा ....

भारत महासत्ता बनेल....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy