तेव्हा भारत महासत्ता होईल...
तेव्हा भारत महासत्ता होईल...
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
21.2K
जेव्हा भुकेने झिजलेल्या हरेक उंबऱ्यावर
भाकरीच तोरण बांधलं जाईल अन
बाभळीवर लटकणाऱ्या सिरपाच्या
मरणाच कारण सांधलं जाईल
हो फक्त तेव्हा ....
भारत महासत्ता बनेल....