STORYMIRROR

Ujwala Devi

Tragedy

2  

Ujwala Devi

Tragedy

पराधीन

पराधीन

1 min
96

वाईट कोण काही

वागून काय गेले

सोडून देऊ सारे

बोलायचे नव्याने.


गेला‌ तसाच काळ

सांगून हेच आम्हा

सारून ते दुरावे

भेटायचे नव्याने.


माहित ना उद्याचे

भविष्य आपलेरे

आयूष्य संगतीने

जोडायचे नव्याने.


संपून जाई सारा

वाईट काळ आता

मनातली घुस्मटे

खोलायचे नव्याने.


आपूले भोग आहे

भोगून संपवावे

हातात काय आता

सांगायचे नव्याने.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy