Sanjay Ronghe
Action Classics Inspirational
सर सर येऊन
गेला पाऊस ।
भिजले अंग
झाली हौस ।
ओल्या मातीचा
गंध सुटला ।
झाडावरचा
पक्षी उठला ।
जाऊ कुठे
मी धावू कुठे ।
काही सुचेना
गाऊ कुठे ।
अशी असतात नात...
काठ
आस
मज ते काय हवे
आसवांनी भिजले...
थंडी थंडी नाव...
जगू दे रे बाब...
चिडीचूप
धुके
नाही म्हणू मी...
अपेक्षा पुरी झाली नाही की, मग त्याच अपेक्षेची होते पुन्हा-पुन्हा उपेक्षा अपेक्षा पुरी झाली नाही की, मग त्याच अपेक्षेची होते पुन्हा-पुन्हा उपेक्षा
शकुंतलादेवी यांच्या व्यक्तिमत्वावरील काव्यरचना शकुंतलादेवी यांच्या व्यक्तिमत्वावरील काव्यरचना
काळजी घ्या नियम पाळा, हारवायचंंय ह्या कोरोनाला काळजी घ्या नियम पाळा, हारवायचंंय ह्या कोरोनाला
दूर उडाली पाखरे न परत फिरतील आता पुन्हा एकदा दूर उडाली पाखरे न परत फिरतील आता पुन्हा एकदा
माझ्या आयुष्याची दोरी तुझ्या हाती असावी, कधी घट्ट तर कधी सैल ती तू धरावी माझ्या आयुष्याची दोरी तुझ्या हाती असावी, कधी घट्ट तर कधी सैल ती तू धरावी
लागली चाहूल नाच रे मोरा लागली चाहूल नाच रे मोरा
शेवटी माझ्या संसारी मी भरून पावले शेवटी माझ्या संसारी मी भरून पावले
शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी काव्यरचना शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी काव्यरचना
जास्त अपेक्षा केली म्हणून दुःखाची लाट नशिबी आली जास्त अपेक्षा केली म्हणून दुःखाची लाट नशिबी आली
रुग्णवाहकाला धन्यवाद देणारी काव्यरचना रुग्णवाहकाला धन्यवाद देणारी काव्यरचना
आनंद येतो जीवनात तेव्हा, विचार असते आपले सात्विक आनंद येतो जीवनात तेव्हा, विचार असते आपले सात्विक
फुलले काव्य सुगंधी सर्वत्र दरवळ व्यापून फुलले काव्य सुगंधी सर्वत्र दरवळ व्यापून
नीती मूल्यांची सदा, रुजवण इथे व्हावी नीती मूल्यांची सदा, रुजवण इथे व्हावी
राज्यकारभार सांभाळली, वीर मर्दानी झाशीची राणी राज्यकारभार सांभाळली, वीर मर्दानी झाशीची राणी
हाच खरा न्याय असेल, समाजव्यवस्थेच्या न्यायालयात हाच खरा न्याय असेल, समाजव्यवस्थेच्या न्यायालयात
पण ह्या जीवनाने, मात्र मला तरंगवले पण ह्या जीवनाने, मात्र मला तरंगवले
अनमोल आहे पाणी, सांभाळून वापरावे अनमोल आहे पाणी, सांभाळून वापरावे
कविता म्हणजे प्रेरणेचे एक झाड आहे कविता म्हणजे प्रेरणेचे एक झाड आहे
आयत्या बिळावर नागोबा तुम्ही, असं कसं जमणं र भाऊ आयत्या बिळावर नागोबा तुम्ही, असं कसं जमणं र भाऊ
शहराकडे जाऊन स्वाभिमान गहाण ठेवून कसंतरी पोट भरायचं शहराकडे जाऊन स्वाभिमान गहाण ठेवून कसंतरी पोट भरायचं