छत्रपती
छत्रपती
छत्रपतींच्या नावाने राजकारण करायच
आणि छत्रपतींनाच तिकीट नाही द्यायच
आता या गनिमाच्या औलादींना
जनतेने जरा ओळखायला शिकायच
महाराष्ट्राच्या राजकारणात
छत्रपतींच्या नावाने पान सुद्धा नाही हालत
मग छत्रपतींना टिकीट नाही दिल
तेव्हा कुठल्याच पक्षाला लाज कशी नाही वाटत
बंद करा छत्रपतींच्या नावाने राजकारण
बंद करा भाषणात त्याचा नावाचा वापर
आणि द्या छत्रपतींच्या वंशजांना आदर
नाही तर त्या गनिमांच्या औलादींनी लक्षात ठेवाव
त्यांच्या नावाशिवाय तुम्हाला मिळणार नाही साधी भाकर