आयुष्य म्हणजे
आयुष्य म्हणजे
आयुष्य म्हणजे कधी सुख तर कधी दुःख असतं
मन मात्र नेहमीच कोणाचीतरी आठवण काढत असतं...
त्या आठवणीला विसरून जगणंही तेवढंच अवघड असतं
जेवढं लहान लेकराला रडताना शांत करणं असतं...
आयुष्य म्हणजे कधी सुख तर कधी दुःख असतं
मन मात्र नेहमीच कोणाचीतरी आठवण काढत असतं...
त्या आठवणीला विसरून जगणंही तेवढंच अवघड असतं
जेवढं लहान लेकराला रडताना शांत करणं असतं...