प्रेम पत्र
प्रेम पत्र
प्रिय
..............
पत्र लिहण्यास कारण -:
आज बऱ्याच दिवसा नंत्तर तुझी आठवण आली आणि
डोळ्यातुन अश्रूचा पुर येऊ लागलाय ,
पण करणार तरी काय गं , तु माझ्यावर खुप प्रेम केल
पण मी त्या प्रेमाची कदर केली नाही , का कदर केली हे नंत्तर सांगतो पण आधी माझं ऐकुन घे.
प्रत्येक अश्रू चा अर्थ दुख: होत नाही ,
विरहाने प्रेम कधी कमी होत नाही ,
वेळो वेळी होतात डोळे ओले 'कारण"
आठवणिला कोनताही ऋतू असतो असं नाही.
मला तुझ्या सोबत बोलल्याची तुझ्या सोबत हसल्याची
तुझ्यावर भरभरुन प्रेम केल्याची आज मला आठवण येत होती .
पण काय करणार गं मी ऐक मोठ पाप नाही करु शकत ,
तु बोलायचीस आपण कुठे तरी पळुन जाऊ . अरे ठीक मी प्रेम करतो तुझ्यावर पण त्याचा अर्थ असा नाही की तुला मिळवणे म्हनजेच प्रेम आहे , मी तुझे प्रेम अनुभवले.. फक्त कधी कुठल्या प्रकारची अपेक्षा नाही केली . मी तुझ्या पासुन दूर गेलो कारण
मला तुझ्या संसाराची माती करायची नव्हती . तुझे छोटे मुल माझ्या मुळे अनाथ झाले असते ते पाप मी माझ्या डोक्यावर घेऊच शकलो नसतो . म्हणुन मी तुझ्या पासुन खुप लांब गेलोय पण मैत्री टिकवली आहे आणि ते कायम राहील , प्रेम पण राहील ,
पण तुझ्या पासुन दूर जायच्या आधी तुला ऐक 'सांगायच गेल राहून"
तुझ्या प्रेमा मुळे मि चार लोकांच आयुष्य बरबाद नाही करु शकत. मला माहीत आहे तुला दू:ख झाले असेल पण त्या साठी मी माझा स्वर्थ नाही बघु शकत .
होईल तर मला माफ कर ............💕
पण खरच miss you dear......
- तुझाच **
तु फक्त माझीच.
