vaishali kadam

Inspirational

4.0  

vaishali kadam

Inspirational

माझे फक्त मत...

माझे फक्त मत...

1 min
263


प्रेम करून लग्न करणे म्हणजे खाल्या ऊष्टयाला जागणे...

ते नाते निरंतर तर 99% टिकणारे नसते .यामध्ये निरंतर चालू, असलेल्या आजकालच्या online जमान्यात true love किमंत 1%आहे राव की नाही ते माहीत नाही .जन्मदात्या आई वडिलांना फसवून काहीशा क्षणांत विचार करून त्यानाच सोडून जाणे ..


लग्न करून प्रेम म्हणजे अगदीच life चा Turning point असतो .life मधले 

वेगळ आयुष्य जगण्याची दिशा असते ... दोन जिवाचे मिलन देवा च्या साक्षीने होणे महत्वाचे आहे तेच खरे प्रेम...असते...

भारतीय संस्कृती कधीच चुकीची नवती त्या मागे खूप विचार होते ते समजून घेणे आजकालच्या 99% ना समजणार नाहीत .. 

    खऱ्या संस्काराचे बोल .

     ज्याचे त्याचे विचार 

      ज्याचे त्याचे संस्कार  


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational