Dinesh Kamble
Others
आपल्या डोळ्यासमोर ऋतू
अलगद रंग बदलून घेतात
आणि आपल्याला त्याची
जाणिव सुद्धा होऊ देत नाही
मग कसे ना बदलावे रंग
माणसाने आपल्या गरजेनुसार ?
मग का म्हणतात कीं
दल बदलू आहे माणूस
काय करू मी
वीज सळसळली ना...
प्रेमळ भावना
शोकांतिका
प्रेम संपणार ...
मित्र
ललना
विश्वास
ओंजळ
बालपण