अर्थ
अर्थ
1 min
227
जळल्याशिवाय दिव्याला महत्व नाही
झिजल्याशिवाय चंदनाला थंडावा नाही
प्रेमाशिवाय नात्याला अर्थ नाही
माणसाशिवाय घराला महत्व नाही
सहकार्याशिवाय समाजाची कल्पना नाही
गुन्हेगाराची समाजात गरज नाही
विद्यार्थ्यांशिवाय गुरूला महत्व नाही
वाचकांशिवाय लेखकांना अर्थ नाही
एकमेकांच्या साथीशिवाय काहीच शक्य नाही
अभिमान करून काहीच साध्य होत नाही
सुख दुःख कायम राहत नाही
परिस्थितीला घाबरण्यात अर्थ नाही