STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Others

1  

Meenakshi Kilawat

Others

वचन

वचन

1 min
496


वचनात कोणी कुणाच्या

फसू नये वचन देऊन 

आयुष्यभर वचन जपावे 

लागत असते साहून।।


वचनात कधी अडकले होते

राजा दशरथ कैकईच्या

म्हणुन रामाला झाला होता

वनवास चवदा वर्षाचा या।।


त्यागले सुख सर्व रामाने

पित्याच्या वचनाला जागून

राजकुमार होता अयोद्धेचा

 राहिला दंडकारण्यावन।।


लक्ष्मनाने वचन तोडले रामाचे

लक्ष्मनरेषा आखुन देखिल 

पळविली सितेला रावणानी

अन् भोगावी लागली फळ।।


वचनांची ही महा परंपरा

लक्षात असू द्यावी जना

भारताची संस्कृती आहे

प्राण जाये पर ना जाये वचन।।



Rate this content
Log in