वागणूक
वागणूक
1 min
393
कोणी चांगले म्हटल्यामुळे
मी चांंगला ठरत नाही
किंवा
कोणी वाईट म्हटल्यामुळे
मी वाईट ठरत नाही
आपण कसे आहोत
हे प्रत्येकाला माहीत आहे
म्हणून माणूस निर्भय होतो
त्ययसाठी स्वत:चीच ओळख
स्ववत:ला व्हावी लागते.
दुसऱ्याच्या वाईट विचाराकडे दुर्लक्ष केले पाहिजे.