STORYMIRROR

Tukaram Biradar

Others

2  

Tukaram Biradar

Others

शेवटी कोणीच नसतं

शेवटी कोणीच नसतं

1 min
129

भारतभूमी ही देवादिकांची आहे

श्रीरामासारखा पती असूनही

सीताहरणाच्या वेेेेळेस कोणीच नव्हते

     द्रौपदीचेे पाच रक्षक असूनही

      वस्त्रहरणाच्या वेेेेळेस कोणीच नव्हतेे

राजा दशरथाला चार पुत्र असूनही

 अंत समयाला जवळ कोणीच नव्हते

      लंकाधिपती रावणाजवळ सर्वकाही असूनही

      मरताना जवळ कोणीच नव्हते

भगवान श्रीकृष्ण सर्वशक्तीमान होते

बाण लागला तेव्हा जवळ कोणीच नव्हते

       शरशैये वरती पडलेल्या भिष्मांच्या्

       वेदनेेचा भागीदार कोणीच नव्हते

अभिमन्यूवर प्रेम करणारे सर्वजण होते

चकृव्युहातून काढणारेे कोणीच नव्हते

       या जगात आपलं कोणीच नाही

       आपले कर्म चांगले ठेवले पाहिजे. 

त्याचेच फळ आपल्याला भोगावे 

शेवटी कोणीच नसतं कोणाचे.!!!!!!!. 


Rate this content
Log in