परिश्रम
परिश्रम




परीक्षा आली की
करावा लागतो अभ्यास
मग रहात नाही
इतर गोष्टींचा ध्यास
येतो मनावर खूप
सारा ताण
अभ्यास करून
दुखून येते मान
करावे लागते
रात्री जागरण
कारण जिंकायचा
असतो रण
पास झाल्यावर
होतो आनंद
नाहीतर साराच
परमानंद
परीक्षा आली की
करावा लागतो अभ्यास
मग रहात नाही
इतर गोष्टींचा ध्यास
येतो मनावर खूप
सारा ताण
अभ्यास करून
दुखून येते मान
करावे लागते
रात्री जागरण
कारण जिंकायचा
असतो रण
पास झाल्यावर
होतो आनंद
नाहीतर साराच
परमानंद