शीतयुद्ध
शीतयुद्ध
1 min
11.5K
भारत पूर्वी प्रसिद्ध होता
गरीब-श्रीमंत, उच्च-नीच
जातीयवाद यामुळे -----
पण आता तो अडकलाय
रेड,ऑरेंज आणि ग्रीन झोन मध्ये
या तिन्ही झोनचे आपापसात
शीतयुद्ध सुरू आहे
रेड झोन आणि ऑरेंज झोन
उत्सुक झाला,ग्रीन झोन मध्ये जायला ---
तर ग्रीन झोनने मात्र सर्वच मार्ग
बंद केले त्यांचे
ग्रीन झोन ला टिकवायचे
आपलं अस्तित्व---
त्यामुळे तो बनला कठोर ---
अगदी रक्ताच्या नात्याला सुद्धा
त्यांनी लांब ठेवलेय
सोशल डिस्टन्सच्या
नावाखाली -----
