प्रेमा विना,* *लोभ गेले*,
प्रेमा विना,* *लोभ गेले*,
*प्रेमा विना ,लोभ गेले*
*लोभा विना आपलेपणा गेले।*
*आपलेपणा विना कुटुंब गेले।।*
*कुटुंब विना समाज गेले।*
*समाजाविना धर्म गेले।।* *
*देश गेले,सगळे हवालदिल झाले।*
*इतके अनर्थ प्रेमाच्या अभावाने झाले।।*
*म्हणूनी धर्माधर्मात द्वेष नसावा,*
*आपल्या आपल्यात प्रेमाचा ओलावा असावा।।*
*काही गैरसमज असेल,*
*तो प्रेमाच्या समजुतीने दुर व्हावा।।*
*हाताची पाची बोटे सारखी नसतात,*
*तरीपण एकदुसर्याला मिळून असतात।।*
*प्रेमाची गोष्ट पण तशीच असते,*
*जे दुसर्याचे दोष दाखवून काहीच साध्य होत नसते।।*
*तेच कामे न होणारी प्रेमाने साध्य होतात।।।*
*द्वेष करुनी कामे का साध्य होतात?,*
*तेच कामे न होणारी प्रेमाने साध्य होतात।।*
*प्रेम एक वेळ अमृत आहे,*
*प्रेम एक वेळ संजीवनी बुटी आहे।।*
*ज्याने प्रेमाने समाजात एकता साधली,*
*त्याने देशात एकता साधली।।*
*जे काही नाही साधलं* ,
*ते एका प्रेमाने साधलं।।*
*अशी प्रचिती येईल जेव्हा प्रेमाची,*
*एक एक पायरी चढु तेव्हा समाजसमृद्धिची।।*
हि कविता लिहताना..✍
जेंव्हा जीवनात कुणाचा अधोगति यायला लागते,त्यावेळी माणसाला काहीही सुचत नाही पण जर त्यानी आत्मनिरक्षण केले तर त्याला त्याच उत्तर अवश्य सापडते आणि ते म्हणजे कोणताही ईगो न ठेवता हुशारीने,प्रेमाने काम केले तरच.....।त्यासाठी हि कविता समजून घेणे आवश्यक वाटावी ह्याच हेतूने लिहली गेली आहे.
धन्यवाद
