एक बळ विचाराचं
एक बळ विचाराचं
मना पासून लढलं तर
मना सारखं जिकंता येतं
अन
तना पासून लढलं तर
मना पासून जिंकता येतं
म्हणून
लढण्याची वूत्ती असावी
जे लढत तेच खरं जिकंत
मग
हरणं त्याचंच जे हरतं
लढयाचं सोडून पळती
आता
किती पण पाजलं पानी
तरी मरायला काय लागतं
पसंदीन
मरायचं असेलं तर त्याला
कोण बसलं वाचवायला
खरं
अर्ध बळ विचारात असतं
जे सेनापतीच कामं करतं
निवड
राजा करतो जिंकण्यासाठी
हरण्यासाठी कदापि नाही
जिंका
राजे आहो आपण आपले
गुलाम नाही स्वतंत्र आहो
मानव धर्म
शत्रू कोणताही असो मग
अखेर सत्याचा विजय होतो