STORYMIRROR

केवळ...

केवळ गुढीपाडव्याच्या दिवशी विजय यात्रा काढून मराठी बाणा येत नाही. तो जगावा लागतो आणि जपावा लागतो राकट आणि कणखर बनून पण त्याच बरोबर सोज्वळता आणि शालीनता लेवून.

By Sandhya Kadam
 170


More marathi quote from Sandhya Kadam
1 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
2 Likes   0 Comments

Similar marathi quote from Inspirational