बदल
बदल
1 min
234
हल्ली तर आरशातील सायलीसुद्धा
खोटं बोलायला लागली आहे
तिचाही काय दोष म्हणा
जर खर्या जगातली सायलीच बदललेली आहे
"अशी नव्हतीस तू" असं मन सारखं सांगत आहे
त्या मनाचाही काय दोष म्हणा...
हा तर मनाला झालेल्या जखमांचा असर आहे!