Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Ajay Nannar

Others

3  

Ajay Nannar

Others

स्वातंत्र्यप्राप्तीनंतरची 73 वर्षे....

स्वातंत्र्यप्राप्तीनंतरची 73 वर्षे....

7 mins
121


  भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताने अनेक क्षेत्रात भरारी मारली. यात अवकाश असो किंवा सैनिकी क्षेत्र . तसेच अनेक वर्षापासुन काही समस्या येत आहेत ज्याचा सामना आजही आपन करतोय . यात अंधश्रद्धा , भ्रष्टाचार , गरीबी , आरोग्य , गुन्हेगारी व अनेक क्षेत्रात...यात सामाजिक असो वा आर्थिक किंवा सायबर असो अनेक वेगवेगळे शत्रु राष्ट्रे आपल्यावर हल्ला करत असतात .यात रासायनिक असो किंवा एखादा विषाणु सोडने यांसारखे हल्ले करुन सामाजिक स्वास्थ्य बिघडविने .

भारतात विषमता मोठ्या प्रमाणात दिसुन येते यात जातीवाद असो किंवा धर्मा - धर्मा बद्दल वाद असोत. हे वाद न संपरे आहेत.

भारताला येत्या काळात मोठ्या संकटांना सामोरे जावे लागनार आहे....त्यासाठी भारताने नैसर्गिक साधनसंपत्ती वाचवावी ..जतन करावे..पाण्याचा वापर जपुन करावा..पाणी वाचवले तर भविष्यात कोनतीही हानी होनार नाही.....

शेतीला मोठ्या प्रमाणात प्राधान्य दयावे लागेल. आपला अन्नदाता शेतकरी राब राब राबतो....आपनही त्याला मदत केली पाहिजे...

भारतातील शैक्षणिक व्यवस्थेत ही बदल होत आहेत. प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तीनी आपल्या देशासाठी शिक्षणाचा वापर केला पाहिचे...शिक्षणाचा फक्त दरुपयोग करु नका....चांगल्या कामासाठी वापर करा ...जर वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्ती जेव्हा एकत्र येऊन काम करतील .

तेव्हा भारत देश खऱ्या अर्थाने महासत्ता झालेला असेल व एका नव्या उंचीवर आलेला असेल....

बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो

हे कंकण करि बांधियले, जनसेवे जीवन दिधले

राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो....

15 ऑगस्ट, भारताच्या महान आणि गौरवशाली इतिहासामध्ये, अहंकाराचे महत्व आहे त्याच वेळी 19 47 साली शशानच्या ग्रेट ब्रिटनमधून भारत पूर्णपणे स्वतंत्र झाला होता. स्वातंत्र्य दिन हा भारताच्या प्रत्येक नागरिकासाठी एक विशेष दिवस आहे.

१५ ऑगस्ट १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले. ब्रिटीशांच्या गुलामगिरीच्या जोखडातून भारत मुक्त झाला. आपले स्वत:चे संघ राज्य निर्माण झाले. जगाच्या नकाशात भारत एक स्वतंत्र देश म्हणून ओळखला जाऊ लागला. १५० वर्षे आपण अनंत यातना हालअपेष्टा सहन केल्या. कित्येकांना फाशी दिली गेली. कित्येकाना तुरुंगवास भोगावा लागला. १८५७ पासून आपण ब्रिटीश राजवटी विरुद्ध युद्ध करीत होतो. लाखो राष्ट्रभक्तांना युद्धाच्या यज्ञ कुंडात प्राणांची आहुती द्यावी लागली. कित्येक संसार नष्ट झाले. इतक्या लोकांच्या बलिदानामुळे भारत हा सोनियाचा दिवस पाहू शकला. यूनियन जॅक खाली उतरला आणि तिरंगा लाल किल्ल्यावर डौलाने फडकू लागला. किती रोमहर्षक क्षण असेल तो!

त्या दिवसाची आठवण आणि स्वातंत्र्याचा वाढदिवस म्हणून आपण हा स्वातंत्र्या दिन साजरा करतो. स्वातंत्र्य मिळाल्यावर आपण आपली अशी एक राज्य पद्धती अमलात आणली. आपले संघराज्य निर्माण झाले .त्यामध्ये लोकांनी निवडलेले लोक प्रतिनिधी कारभार करणार होते. आता कोणी राजा नाही आणि कोणी प्रजा! हे लोकांनी, लोकांसाठी चालवलेले राज्य आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी या संघराज्याची घटना लिहिली. त्याप्रमाणे आपले कायदेकानून आपण बनविले.

स्वतंत्र देशांचे स्वतंत्र नागरिक म्हणून मिरवताना खूपच अभिमान वाटतो. त्या दिवशी भारत सरकार अनेक व्यक्तींना राष्टीय पुरस्कार देतात. असा हा स्वातंत्र्योत्सव आपण साजरा करीत असताना आपल्या लोकशाही देशाबद्दल पण आपल्याला गर्व वाटतो. आपली स्वतंत्र घटना आहे, आपल्या देशात न्याय संस्था आहे ह्याचा आपल्याला अभिमान वाटतो.

आपल्या प्रिय भारत देशाला इंग्रजी राजवटीच्या पारतंत्र्यातून १५ ऑगष्ट१९४७ ला स्वातंत्र्याच्या पवित्र्यतेचे श्रेय मिळाले. आपल्या पिढीतल्या कोणत्याही दृष्टीने १९४७ हे साल म्हणजे ऐतिहासिक साल होय. या एतिहासिक सालाच्या पवित्र घटनाच्या पावन स्मृती आपण कायम ठेवल्याच पाहिजेत. आणि कर्तव्य बुद्धीने आपण दरवर्षी १५ ऑगष्ट्ला “स्वातंत्र्य दिन” म्हणून साजरा करतो.

माणूस असो वा देश असो स्वातंत्र्या सारखे दुसरे सुख नाही. हे जाणूनच भारतीय स्वातंत्र्यासाठी अनेकांनी आपले प्राण पणाला लावून प्रयत्न केले. या प्रयत्नाचे प्रत्येकाचे मार्ग वेगवेगळे असले तरी त्यामार्गांचे ध्येय एकच होतेआणि ते म्हणजे भारताचे स्वातंत्र्य! इंग्रजांनी दीडशे वर्ष भारतात राज्य केले. तेवढ्या काळात आमचा ईतिहास, आमचा पराक्रम, आमचा स्वाभिमान नष्ट करण्याचेच काम त्यांनीकेले. भारतात शिक्षणाचा प्रचार करण्याचा देखावा निर्माण करून भारतीय तरुंनाना पोटभरू कारकून बनविणे एवढीच त्या शिक्षणाची मर्यादा होती. तलम कापडाचे आकर्षण निर्माण करून आमच्या शेतकर्यांना लुबाडले. स्व:त मालकीच्या चहाच्या मळ्यांची भरभराट साधण्यासाठी भारतीयांना चहाचे व्यसन लावले. असा अनेक प्रकारे भारतीयांना लुबाडले.

 अनेकांच्या बलिदानाने हे स्वातंत्र्य मिळविले गेले आहे.आपल्या पिढीचा स्वतंत्र्य भारतात जन्म झाला आहे. आता भारताचे स्वातंत्र्य टिकविण्याचे काम आपल्याला करायचे आहे ते केलेच पाहिजे! त्यासाठी १५ ऑगष्ट हा दिवस आपण पवित्र सणा सारखा साजरा केला पाहिजे. या दिवशी आपण काही चांगले निश्चय करून देश हिताचे काम करायची शपथ घेतली पाहिजे. ध्वजवंदन करताना त्यापवित्र ध्वजाच्या साक्षीने हि शपथ घ्यायची असते.

15 ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्यदिन म्हणून आपण साजरा करतो. 1947 साली भारतभूमी ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीतून मुक्त झाली. भारताच्या स्वातंत्र्याला आता 73 वर्षे उलटून गेली आहेत. परंतु अजूनही आपणास स्वातंत्र्याचा खरा अर्थ कळला असे म्हणणे धाडसाचेच ठरेल. पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी हे दोन दिवस भारतीय नागरिकांसाठी राष्ट्रीय सण आहेत. भारत आज एक प्रबळ प्रजासत्ताक म्हणून जगामध्ये दमदारपणे वाटचाल करताना दिसते. स्वातंत्र्य मिळण्यासाठी असंख्य हुतात्म्यांची आहुती पडली, अनेक क्रांतिकारक फासावर गेले तेव्हा भारतीयांना स्वातंत्र्याचा प्रकाश दिसू शकला आहे. परंतु स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या देशभक्तांच्या बलिदानाची आज कुणालाच फिकीर नाही याचा अनुभव वारंवार येतो. राजकीय सत्ता व त्या माध्यमातून मिळणारी अफाट संपत्ती जमा करण्याकडेच राजकारणी मंडळी लक्ष ठेवून आहेत.

स्वातंत्र्यदिनदिवशी तिरंगा ध्वजापुढे अभिवादन केले की आपली इतिकर्तव्यता संपली अशी मनोधारणा झालेल्या पुढार्‍यांचे काय करणार? लोकशाहीमध्ये जनता हीच खरी मालक असते, हेच हे राजकारणी विसरत चालले आहेत. देशावर प्रेम करणे म्हणजे भ्रष्टाचार न करणे, हिंसाचार न करणे, प्रामाणिक वागणे या गोष्टी मनावर ठसणे आवश्यक असताना आजच्या काळात देशभक्तीचीच तीव्र टंचाई निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक भारतीयाने आपल्या देशावर सदासर्वकाळ प्रेम केले पाहिजे. देशावर प्रेम म्हणजेच येथील परंपरा, संस्कार आणि सर्वसामान्य लोकांवरही प्रेम करणे आलेच.जसे की आपण सर्वच जाणतो की स्वतंत्रता दिवस आपल्यासाठी किती अमुल्य आहे. आपण हे कधीच विसरू नये.

ब्रिटिशांशी संघर्ष करतांना आलेले यश त्यांच्या मुखातून मुक्तपणे संचारू लागले होते. आज स्वातंत्र्यतेनंतर भारत सर्वात मोठा लोकतांत्रिक देश आहे. या देशात विविधतेमधे एकता आहे. सर्व जाती, धर्म, पंथ, भाषा, वेश यांची विविधता असतानाही सर्व भारतीय आम्ही एक आहोत हे मोठया उत्साहाने सांगतात. पारतंत्र्यात सामान्य माणसास सुंदर जिवन जगण्याचा शिक्षणाचा आणि आपल्या स्वातंत्र्यास उपभोगण्यास मनाई होती. ब्रिटीशांची वागणूक अत्यंत अमानुषतेची होती. ज्या वीर देशपुत्रांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहूती दिली.

सर्व स्वातंत्र्यता सेनानींच्या अथक प्रयत्नांनी आणि सर्व देशवासीयांच्या उत्कट ईच्छेमुळेच आपण हे महान स्वप्न पाहू शकलो. आज आपण मुक्तपणे श्वास घेवू शकतो. आपल्या पूर्वजांच्या बलीदानास आपण कधीच विसरू शकत नाही. त्यांना नमन करून आपण त्यांच्या कार्याचे आभार मानू शकतो.

भारताचे स्वातंत्र्यतेचे स्वप्नं साकार झाले ते फक्त सर्व देशवासीयांच्या एक होवून इंग्रजांविरूध्द लढण्यामुळेच आपण आपला हक्क मिळवू शकलो. त्यामुळे आपणही आपले सर्व हेवेदावे विसरून एकतेच्या सूराने आपल्या देशांस विकासाच्या दिशेने जलद गतीने वाटचाल करावयास समर्थ असावे. महात्मा गांधीनी देशास अहिंसा आणि शांतीच्या महान मार्गाने आपले स्वातंत्र्य मिळवून दिले. 

भारत आपणां सर्वांची मातृभूमी आहे. आपण या विशाल स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत. आपल्या देशासमोर अनेक बिकट समस्या आहेत त्यामुळे त्या समस्यांना गंभीरपणे आणि एकतेच्या सूत्राने आपणांस समर्थपणे तोंड दयावे लागेल.

 आता, स्वातंत्र्यानंतर, भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. आपला देश विविधतेत त्याच्या ऐक्यासाठी प्रसिद्ध आहे. आपल्या धर्मनिरपेक्षतेचे परीक्षण करण्यासाठी अनेक घटनांचा सामना करावा लागतो, तर भारती लोक नेहमी आपल्या ऐक्याचे उत्तर देण्यास तयार असतात.

कारण आमच्या पूर्वजांना च्या कडक संघर्ष आम्ही त्यांच्या स्वातंत्र्य वापर आणि एक ऐच्छिक आधारावर खुल्या हवेत श्वास घेणे सक्षम असू करणे सुरू करू शकता. ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवणे अत्यंत अशक्य होते, परंतु आमच्या जावईने सतत प्रयत्न केले आम्ही त्यांचे कार्य कधीही विसरू शकत नाही आणि ते नेहमीच इतिहासाच्या माध्यमातून ते लक्षात ठेवतील. आम्ही केवळ एका दिवसात सर्व स्वातंत्र्यसैनिकांची कामे आठवत नाही, जरी ते आपल्या मनाप्रमाणे त्यांना सलाम देऊ शकतात तो नेहमी आपल्या आठवणींमध्ये असेल आणि संपूर्ण जीवनासाठी प्रेरणासाठी काम करेल. आज आम्ही स्वातंत्र्य आणि समृद्धी जमीन थोर भारतीय नेत्यांची यज्ञ लक्षात साजरा आपले जीवन दिलेस सर्व भारतीय अतिशय महत्वाचा दिवस आहे. भारताचे स्वातंत्र्य शक्य आहे कारण सहकार्य, त्याग, आणि सर्व भारतीयांचा सहभाग होता. आम्ही त्या सर्व भारतीय नागरिकांना महत्त्व आणि सलाम देऊ. कारण ते खर्या राष्ट्रीय ध्येयवादी नायक होते. आम्ही ठेवत निधर्मीपणा अवलंबून केले आणि तो तुटलेला शकत नाही ऐक्य राखण्यासाठी आवश्यक आहे भिन्न असू नये आणि आम्ही पुन्हा राज्य करू शकत नाही.

आज आपण कमी अन्न घ्यावे, उद्या आपण भारताचे जबाबदार आणि शिक्षित नागरिक बनू. आम्हाला आमचे कर्तव्ये नीट हाताळणी करणे आणि लक्ष्य साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे आणि या लोकशाही राष्ट्राला यशस्वीरित्या नेतृत्व करणे आवश्यक आहे.

 स्वातंत्र्यानंतर आपला देश विकासाच्या मार्गावर आहे. आज आपल्या देशात लोकशाही देश म्हणून संपूर्ण जग चांगल्या प्रकारे स्थापित आहे. गांधी एक महान नेते होते. त्यांनी अहिंसा आणि सत्याग्रहासारख्या स्वातंत्र्याच्या प्रभावी पद्धतींबद्दल आम्हाला सांगितले. गांधीजी अहिंसा आणि शांततेसह स्वतंत्र भारताचे स्वप्न पाहिले.

भारत हा आमचा देश आहे आणि आम्ही त्याचे नागरिक आहोत. आपण वाईट व्यक्तींपासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी नेहमी तयार असले पाहिजे. आपल्या देशाची प्रगती करणे आणि जगातील सर्वोत्तम देश बनविणे ही आपली जबाबदारी आहे.

आज आपल्याला सर्व शहीदांचे स्मरण करावे लागेल. आम्ही या कर्जापासून मुक्त होऊ देणार नाही, परंतु हे आवश्यक आहे की आपण त्यांच्या स्वातंत्र्याचे पालन केले पाहिजे.

विसरू नका की स्वातंत्र्याचा संघर्ष विसरला जाऊ शकत नाही. त्यांचे अत्याचारी त्यांच्या विद्वानांना कधीही विसरू शकत नाहीत. इंग्रजांना त्यांनी जे केले त्यातून शिकणे गरजेचे आहे.

आम्ही पाहू कोणत्याही घेऊ शकत नाही आणि आम्ही आपल्या देशात इतका दृढ आहे व्यापू आपल्या देशात दिशेने डोळा दूर आहेत.

आज भारत कोणत्याही देशापेक्षा कमी नाही. इतर देशांकडे भारत आहे. भारताला कोणालाही पसरवायचे नाही. आज भारत पूर्णपणे मुक्त आहे, पण आज भ्रष्टाचार कुठेही आहे जिथे भारत तोडेल.

भारत मदर इंडियाच्या गोल्यांवर दाब देणार नाही. शत्रूंनी काश्मिर बद्दल विचार केला आहे आणि काहीही शिल्लक नाहीत त्यांचे हात. Kasam Bharat Mata चे शत्रूंना सहाव्या दुधचे स्मरण करून देतील आणि दुधाची आठवण करून दिली जाईल.

त्याची आई मिळेल कोण मांडीवर झोपण्याची नाही भारत जय आई, तो फक्त एक सैनिक “भारतात हुतात्मा भाऊ मनापासून कृतज्ञता” व्यक्त करतो.

काही मादक पेय तिरंगा आहेत,

काही व्यसन मातृभूमी आहे,

आम्ही सर्वत्र या तिरंगा पुसून टाकू,

आम्ही सर्वत्र या तिरंगा पुसून टाकू,

अशा व्यसनाचा भारताचा अभिमान आहे.की आपला देश प्रत्येक क्षेत्रात आपला विकास साधून जगात आपला एक आदर्श स्थापीत करेल . . . 

ए मेरे वतन के लोगों , जर आख में भर लो पाणी |

जो शहीद हुए हैं उनकी , जरा याद करो कुर्बानी ||

जयहिंद , जयभारत...


Rate this content
Log in