STORYMIRROR

Kalpana Tembhurnikar

Others

2  

Kalpana Tembhurnikar

Others

धम्म सकाळ क्र. २४९

धम्म सकाळ क्र. २४९

1 min
87

पहिल्यांदा खोटं बोलणं सोपं असतं 

परंतु नंतर ते अडचणीत टाकू शकतं

आणि खरं बोलताना पहिल्यांदा कठीण वाटतं, परंतु नंतर त्याला काहीच अडचण होत नाही .कारण खरं बोलायला विचार करून बोलावं लागत नाही. 


Rate this content
Log in