“
कधी विचारू नको का?
डावळला तुला...?
ढगाळ आयुष्यात एकदा बरसून जा....
चिंब चिंब आठवणीची उणिव ठेवून जा. ..
हा प्रत्येक शहन मन मोहक मदाळ...
विजे सारखी चमकून जा....
या प्रेम पुरा मध्ये अडकलो. तर....
किणार्यांवर घेऊन जा....
हा खेळ दोन दिवसाचा...?
बदलतात ऋतू तसे
तुही बदलुन जा. ..
चोरून पाहिले तेव्हा तुला. ......
अमोल धो सुर्यवंशी
”