आमची कहाणी
आमची कहाणी
1 min
79
आम्ही ट्राईब म्हणून शासन आम्हाला आरक्षण देत . आम्हाला विविध शासकीय योजना देते . आम्ही शासनाचे आभारी आहोत .
पण लोक आम्हाला ट्राईब म्हणून कमी लेखतात . हे काही मनाला पटत नाही . आम्ही ट्राईब असलो म्हणून काय झालं . आम्ही मनाने खुप मोठ्या मनाचे आहोत . सहज कोणाला दुखवत नाही . रागवत नाही . सगळ्या लोकांशी आपुलकीने वागतो . हे महत्त्वाचं आहे .
आम्ही आमच्या मानात राहतो . असेल त्या परिस्थितीत आनंदी राहतो . रानावनांत आमच्या उपजिविकेच साधन शोधतो . काही झाल तरी आम्ही काटक आहोत . आमचा समाज खूप चांगला आहे याचा आम्हाला अभिमान आहे .
जय एकलव्य !