STORYMIRROR

Vinod Kamble

Others

3  

Vinod Kamble

Others

समाजाचं वाटुळ झालं र

समाजाचं वाटुळ झालं र

1 min
174

समाजाच वाटुळ झाल र...


इथ आज समाजाच वाटुळ झाल र 

नको ते पराक्रम करून नवलच झाल र...


आज इथ शिक्षण, बेरोजगारी नाचू लागली र

 अन इथ सुरु झाली चाय पे चर्चा र....


मेक इन इंडियाच्या नावाखाली इंडिया सुशिक्षित झाला र 

अन भारत मात्र इथ गरीबच राहिला र....


प्रथम नागरिकाने बोलायला पाहिजे इथ शिक्षण बेरोजगारी, आरोग्यावर र 

 पण इथ एका पिच्चर वर बोलून कलह झाला र...


कुठ चाललाय देश माझा, माझा समाज र लोकशाहीच्या नावाखाली इथ राजेशाही, हुकुमशाहीला बळी तर पडणाय र...


सर्व काही विचार करून मन सुन्न होतंय विनोदच र इथ मात्र होतंय रोजच वाटुळ समाजाच अन देशाच र..


Rate this content
Log in