संगम साहित्यातील" पाच तामिळ महाकाव्यपैकी एक आहे, याची रचना ई. स.पु.300 ते ई. स. 600 मध्ये झाली.
आजपर्यंत देव कोणच पहायला नाही, देव पहायची वस्तू नाही. जर देवच मानायचा असेल तर डाँ. भिमराव रामजी आंबेडकर यांना देव माना क...
भक्तीला आत्मशोधाचे आणि आत्मस्वातंत्र्याचे अधिष्ठान देऊन भक्ताचे अवघे जगणेच समाजाभिमुख असण्यातील विसंगती.
वारकरी संप्रदायातील संतांनी जाणिवेच्या स्तरावर स्त्रीत्व जाणून घेतले.
स्त्रीजन्म म्हणवुनी न व्हावे उदास। साधुसंती ऐसे मज केले। असे आत्मविश्वासाने सांगणारी जनाबाईंची परंपराही आहे.
तुका म्हणे त्यांनीं । मनुष्यपणा केली हानी ॥ देवा विसरूनी । गेलीं म्हणतां मी माझें ॥५॥