खरे मित्र …
खरे मित्र …
देवा कड़े केली जेव्हा, खऱ्या मित्राची मागनी.
देवच विचारतो आम्हास, असा सांगा तरी कुनी.
खरे मित्र तर जनू , वीळुप्तच झाले.
प्रगतीच्या एकांकी पथावर, जीवन विस्कळित झाले.
संपती जमवायला, सर्वांची धड़पड़
सूखाच्या दोन क्षनांसाठी, कुनास नाही सवड.
स्वाथार्च्या सागरात, घ्रुनेच्याच लाटा.
सख्या भावाँच्या देिखल, विलग झाल्या वाटा.
परंतु ,
वैऱ्याच्या त्या वादळातही , जिव्हयाळाचे बीज रूज़ले.
द्वेषाच्या चिखलात ही, मैत्रीचे कमळ उमलले.
स्नेहाच्या त्या पताकांनी, संपूर्ण नभच जणू व्यापिला
आनंदाचा… उल्लासाचा… गंध, चोिहकड़े दरवळला.
खऱ्या मैत्रीच्या त्या थेबांनी, जीवनाचे तळे तूडूंब भरले.
मैत्रीच्या त्या चाकांवरच, जगाचे गाड़े पुढ़े सरकले
रक्ताच्या नात्यात नसावी, वढी ओढ, खर्या मैत्रीत .
कुठे, कशीही असली तरी, शेवटी, गोडी ती खर्या मैत्रीत
सुगम आठवणी या वेलिंवरती, विश्वासाची पालवी बहरली.
मधुर स्मृतींच्या त्या नंदनवनात , मैत्रीची फूल उमलली.
गाठा बांधलेल्या नसल्या तरी, मैत्रीचे बंध तुटले नाही.
परके झाले, दुर झाले, तरी, मैत्रीचे आपलेपण सरले नाही.
कुणीी, कुणास काय मागावे, देवास तेव्हा उमगले.
करून मागनी त्या अटूट मत्रिचि, जगन्याचे अर्थ देवास समजले.
देवुन आशीवार्द त्या खऱ्या मत्रिचि , समृधीचे द्वार देवाने उघड़ले.
आपुलकीच्या त्या ड़बक्यातच, हसन्याचे मर्म आम्हास उमगले.
