सरस्वती २० वर्षाशी असून देखील कमी वयात आलेल्या मातृत्वाने आणि अपार कष्टाने आता चाळीशीची वाटत होती . शरीराचा पूर्ण सापळा ...
अशी अचानक मौत मारल्याने गुंडांवर वचक बसेल का थोडी तरी,पुन्हा अशी पुनरावृत्ती नकोशी वाटून मनाची दुविधा स्थिती झाली आहे.
त्यामुळे आपण आपल जीवनच विसरून गेलो. हे कुठेतरी बदलला पाहिजे सर्वांनी या गोष्टींचा विचार करण्याची वेळ आता आलीच आहे......
ह्यांच्या विक्षिप्तपणाची न, हद्दच पार झालीये मुळी! एक गोष्ट नीट ऐकून घेतील म्हणून नाही,
आता टेक्नोलॉजी कितीही पूढे गेली असली तरी मानसिकता खुंटली आहे
आपली मानसिकता बदलून सरकारी शाळांचा लाभ घ्या. मीच तुमचे स्वप्न साकार करणार आहे.