मी जेव्हा लिहायला सुरुवात केली होती तेव्हा वाटले ही नव्हते की कधी मी त्यात हरवून जाईल.. पण आता लेखणीशिवाय आणि वाचनाशिवाय आयुष्य अपूर्ण वाटते.. वाचाल तर वाचाल असे म्हटले जाते , ते अगदी बरोबर आहे. वाचन आणि लिखाण हे ज्यांनी मला शिकविले त्या गुरुंना माझा शतश: प्रणाम🙏. माझ्या आईला, नवऱ्याला, भावाला... Read more
मी जेव्हा लिहायला सुरुवात केली होती तेव्हा वाटले ही नव्हते की कधी मी त्यात हरवून जाईल.. पण आता लेखणीशिवाय आणि वाचनाशिवाय आयुष्य अपूर्ण वाटते.. वाचाल तर वाचाल असे म्हटले जाते , ते अगदी बरोबर आहे. वाचन आणि लिखाण हे ज्यांनी मला शिकविले त्या गुरुंना माझा शतश: प्रणाम🙏. माझ्या आईला, नवऱ्याला, भावाला आणि माझ्या सर्व नातेवाईकांंना कोटि कोटि प्रणाम..🙏💐 Read less