“
स्त्रीच्या वाणीत जी ताकद असते ती तलवारीत सुद्धा नसते. ....
तलवारीने दिलेले घाव एकवेळ बरे होतील पण स्त्रीने बोलल्या शब्दांची तीव्रता कमी होणार नाही. ..
तलवार माणसाला एका झटक्यात संपवते पण स्त्रीने ठरवले तर ती आपल्या वाणीने माणसाला क्षणाक्षणाला मारते. ....
फक्त वेळ ,काळ, प्रसंग, व्यक्ती बघून बोलायला जमले की स्त्रीने जग जिंकलेच म्हणून समजा....
”