“
शब्दांची योग्य ती सांगड घालून तो रोज कविता बनवतो. ....
भावनेची गुंफन बांधून ती रोज त्याच्या कविता वाचते. ...
विचारांची देवाण घेवाण सुरु होते...
नातं मैत्री पर्यंत येतं. ..
मत जुळायला लागतात. ..
संवाद वाढतो, चांगल्या वाईट गोष्टी पटायला लागतात आणि ते नातं नवीन वळण घ्यायला लागतं. ...
ते नातं म्हणजे सुंदर ,प्रेमळ, स्वच्छ असं प्रेमाचं नातं...
”