“
भाऊ वहीनी आली म्हणून बदलत नाही तर फक्त जबाबदारीकडे झुकला जातो. ....
लहाणपणी सोबत खेळणारा, मोठं झाल्यावर लाड करणारा भाऊ लग्न झालं की थोडासा वेळ कमी देतो पण म्हणून तो बदलला असं होत नाही. ..
आजही तो तितकीच बहीणीची काळजी करतो जितकी तो पूर्वी करायचा पण वेळ द्यायल कमी पडतो म्हणून भाऊ बदलला असं होत नाही. ..
भहीण म्हणून आपणही समजून घ्यावं...
त्याच्याकडून अपेक्षा करण्यापेक्षा त्याच्या अपेक्षेला उतरावं...
”