“
काही माणसं बदलतात..काही माणसं बदलत नाहीत..काही माणसांना बदलायचं असतं पण काही बदलताच येत नाही..काही माणसं बदलतात कारण त्याला काहीतरी कारण असतं..काही माणसं बदलत नाहीत कारण त्यालाही काहीतरी कारण असतं..काही माणसाना बदलताच येत नाही कारण त्यालासुध्दा काहीतरी कारण असतं..ही माणसं बदलण्याचा न बदलण्याचा माणसांवर इतका परिणाम होतो की खूपदा ती माणसं बदलण्याची न बदलण्याची कारणं जाणुन घ्यावीशी वाटतात
#Smitaraje
”