“
बरेचदा घरातील गृहीणी स्वतःच्या आवडीनिवडी बाजूला ठेवून आपल्या कुटंबियांच्या आवडीनिवडी सांभाळण्यात व्यस्त असते. ही एकप्रकारे तिच्या मनाची हत्याच होय.
आणि या हत्येस तिच्यासमवेत तिचे कुटुंबीय व आपली समाजव्यवस्थाही तितकीच जबाबदार असते.
✒ सतीश शिवा कांबळे
”