“
आयुष्यात घडलेल्या काही गोष्टी काही कारण असल्याशिवाय पुन्हा येणाऱ्या दिवसात आठवत नाहीत काही कारणामुळेच त्या आठवणी आठवतात पण काही घडलेल्या गोष्टी अशाही काही असतात त्या नेहमीच आठवतात कोणत्याही कारणाशिवाय आणि मग पुढे त्या घडलेल्या घटनांना विसरायचं म्हटलं तरी विसरता येत नाहीत आणि पुढे याच आठवणींचा खूप त्रास होतो.. व्हायला लागतो 😅
#Smitaraje
”