STORYMIRROR

स्वारी...

स्वारी बोलल्याने चूक दुरुस्त होत नाही, त्यासाठी चूक होऊच नये म्हणून काळजी घ्यायला लागते. तसेच गंगेत डुबकी मारल्याने पाप धुतले जात नाही, त्यासाठी पुण्यकर्म करावे लागते.

By Ashok Shivram Veer
 13


More marathi quote from Ashok Shivram Veer
1 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments