“
१)"शब्द तेच असतात.... फक्त माणसांच्या नजरेनुसार त्यांचे अर्थ बदलतात."
२)सगळेच "बी" रुजणारे नसतात.
३) आयष्यात जेव्हा*हतबलता*निर्माण होते,तेव्हा शहाणी माणसं फक्त शांत बसतात.आणि मुर्ख माणसं...., उगाचंच चिडचिड करून स्वत:चंच मानसिक स्वास्थ्य हरवून बसतात.
४)किंमत माणसाला नसतेचं....
तो उभा असलेल्या जागेला असते....
५)संवाद हा दोन समजूतदार मनांमध्येच होऊ शकतो.
६)ओढ म्हणजे.... नात्यातील जीवंतपणाच!...
”