“
१)आवडणारी माणसं हृदयात .. आणि नावडणारी..
डोक्यात जातात.
२) आयुष्यात आपलीच प्रतिरूपं आपणास सापडली की,
आयुष्य जादुमयी वाटतं,
३)आनंदी मन म्हणजे कुबेराचा खजानाचं !
४)जे विचारी असतात तेच विचारांवर विचार करतात.
५)अपेक्षा तिथेच ठेवा, जिथे ती पूर्ण होण्याची खात्री असते.
”