“
®राग मनातील काढायला शिका..
*राग काढायचा असेल तर बिनधास्त कडून टाका कारण जर तो वेक्ती गेला तर परत नाही येणार..
मग कोणाचा राग करणार मग तुमी, म्हणून राग आहे तर बोलून तो बाहेर तरी निघणार आणि शान्त पण होणार, पण राग जर बाहेर नाही निगाला तर मात्र तो वेक्ती निघून जाईल म्हणून काळजी घ्या कि कोणाचं मन दुखणार नाही आणि राग येणार नाही..
®Rosh@n...✍️
”