“
खुपशे मित्र वा मैरिणि असतात की ती मैत्री करतात ती फक्त काम निघेपर्यंत .......
मैत्रीचा अर्थ कोणी समजुणच घेत नाही .... आयुष्यात उरलेला शेवटचा आधार म्हणजे मैत्री असतो ..
आणि याचा रस प्रेमाहुनही गोड असतो . काही वेळे असतात जे आयुष्य सोडायला तय्यार असतात ,
पण मैत्री तोडायला नाही ..
खरंच यार , मित्र कितीही कमीना असला न तरीही तो आपलाच अस
”