“
जिद्द बाळगायला जिद्दी मन लागत, पण ते तोच करू शकतो जो विधीच्या समोर ताठ मानेन उभं राहु शकतो....
ऐऱ्यागैर्याच काम नाही स्वतः ला सिद्ध करणं, त्यासाठी झिजाव लागत चंदनापरी, आणि त्याचा सुगंध म्हणजे तु..
त्या सुगंधाचा सुवास यायला मनही तसंच लागत, जसं नामस्मरणात रमाव लागतं त्या मलमली सुगंधासाठी.. इतकं सोपं आहे का ते... -विशाल सावंत
”